महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३जून) : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्याविरोधात भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे, असा अरोप करत निवडणुका झाल्याच तर सर्व जागांवर आम्ही ओबीसी उमेदवार देऊ, अशी घोषणा केली आहे.
Mumbai : ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक … राज्य सरकारवर गंभीर टीका करत केली ही घोषणा!
June 23, 2021
2,853 Views
1 Min Read
You may also like
About the author
Maharashtra14 News
Featured
Editor Choice • Health & Fitness • Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवड मध्ये कसा असेल कंटेन्मेंट झोन? आयुक्तांनी केल्या नवीन सूचना!
7 months ago 7 months ago
Editor Choice
सांगवीच्या द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन
February 6, 2023 5:27 pm
9 Comments