Google Ad
Editor Choice political party

Mumbai : ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक … राज्य सरकारवर गंभीर टीका करत केली ही घोषणा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३जून) : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्याविरोधात भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे, असा अरोप करत निवडणुका झाल्याच तर सर्व जागांवर आम्ही ओबीसी उमेदवार देऊ, अशी घोषणा केली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!