महाराष्ट्र 14 न्यूज : 2 ऑक्टोबर रोजी राष्टपिता महात्मा गांधी जयंती निमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या नारळाच्या, व विविध वृक्षांचे वृक्षारोपण डॉ. आर. मनोज कुमार, संयुक्त सचिव, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .यावेळी मनोज कुमार यांनी सांगितले की आम्ही वर्षीतुन तीन वेळा असे उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन महापुरुषांच्या जयंती निमित्त राबविले जातात आणि या सर्व वृक्षांचे संगोपन ही आमचे सर्व कर्मचारी सामाजिक बांधिलकी म्हणून करत आसतात,
आम्ही सर्वजन सुट्टीचा दिवस असुनही असे विधायक काम करत आसतो.कोरोना महामारीच्या काळातही सर्वानी आपली काळजी घेऊन असे सामाजिक उपक्रम राबविण्याचे त्यांनी आव्हान केले. यावेळी विनोद सिंग यादव, शिक्षा अधिकारी, डॉ. संजय नेगी, श्री. संजय. मारणे, श्री. विद्याधर खाटमोडे व इतर स्टाफ उपस्थित होता.
10 Comments