Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘भूक म्हणजे काय, आम्ही जाणतो’ … दापोडीतील सामाजिक कार्यकर्ते ‘संदीप गायकवाड’ यांनी ५०० कुटूंबाना दिला मदतीचा हात!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संसर्गाचा कहर झाला आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये अनेकजण उपासमार होत असल्यामुळे चालत गावी गेले होते. यामध्ये भुकेमुळे अनेकांचे प्राण देखील गेले होते. हीच बाब लक्षात घेत दापोडी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकवाड व मनीषा गायकवाड यांनी पुढाकार घेत दापोडी परिसरातील गरजू, गोरगरिब ५०० कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप केले.

संदीप गायकवाड यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी घासाची सोय केली आहे. ‘भूक म्हणजे काय आम्ही जाणतो’ तसेच या संकटकाळी आपल्या घासातील एक घास या भुकेलेल्याना देणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. या सामाजिक भावनेतून आपण हे कार्य करत आहे, असे संदीप गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!