महाराष्ट्र 14 न्यूज, दि ०९सप्टेंबर) : क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथील भाविकांचे श्रद्धास्थान परमपूज्य विश्वचैतन्य श्री सद्गुरु नारायण महाराज (अण्णा) यांचे मंगळवारी (दि. ९) रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले.
दुपारी 3 वाजता मंदिरातून अंत्य संस्कारासाठी अंत्ययात्रा निघेल. ४ वाजता यज्ञ कुंडाजवळ अग्नी संस्कार हातील. शिवदल नाम २०० कोटी यज्ञकुंड श्री क्षेत्र नारायणपूर येथे हा विधी होणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…
: आषाढी वारी पालखी सोहळा मार्गाची पोलीस व महापालिका प्रशासनाकडून पाहणी : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे : यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने नागरी वस्तीत तारांबळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे २०२५ – पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ बॅडमिंटन हॉलमध्ये…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२० मे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीच्या अंतिम निकालात…