महाराष्ट्र 14 न्यूज, दि ०९सप्टेंबर) : क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथील भाविकांचे श्रद्धास्थान परमपूज्य विश्वचैतन्य श्री सद्गुरु नारायण महाराज (अण्णा) यांचे मंगळवारी (दि. ९) रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले.
दुपारी 3 वाजता मंदिरातून अंत्य संस्कारासाठी अंत्ययात्रा निघेल. ४ वाजता यज्ञ कुंडाजवळ अग्नी संस्कार हातील. शिवदल नाम २०० कोटी यज्ञकुंड श्री क्षेत्र नारायणपूर येथे हा विधी होणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ सप्टेंबर) : दहशत माजविण्यासाठी पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकातील मयूर…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१६ सप्टेंबर) : भारतात आता ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ सप्टेंबर) : राज्यात यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ सप्टेंबर) : राज्यात विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० सप्टेंबर) : राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ सप्टेंबर) : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे…