महाराष्ट्र 14 न्यूज, दि ०९सप्टेंबर) : क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथील भाविकांचे श्रद्धास्थान परमपूज्य विश्वचैतन्य श्री सद्गुरु नारायण महाराज (अण्णा) यांचे मंगळवारी (दि. ९) रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले.
दुपारी 3 वाजता मंदिरातून अंत्य संस्कारासाठी अंत्ययात्रा निघेल. ४ वाजता यज्ञ कुंडाजवळ अग्नी संस्कार हातील. शिवदल नाम २०० कोटी यज्ञकुंड श्री क्षेत्र नारायणपूर येथे हा विधी होणार आहे.
आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…