अध्यक्षांनी मागील वर्षभराचा संस्थेच्या कार्याचा इतिवृत्तांत आजीव सभासदांना सांगितला. तसेच १९९१ पासूनचे मे . धर्मादाय आयुक्त कार्यालयातील संस्थेचे अनुपालन प्रलंबित होते. सदर प्रकरणी मे. धर्मादाय आयुक्त कार्यालयातून मंजूर स्कीम बद्दल सभासदांना सविस्तर माहिती दिली. सर्व आजीव सभासदांनी मंजूर स्कीम चे स्वागत केले. तसेच एक वर्ष भरा साठी स्थापन केलेली श्री. मल्हारराव ढोले यांचे नेतृत्वा खालील समिती यावेळी सर्वानुमते बरखास्त करण्यात आली.
तसेच आगामी काळात सुकाणू समिती, युवक आघाडी, महिला आघाडी, कौटुंबिक कायदेशीर समुपदेशन समिती व सल्लागार समिती स्थापन करून जास्तीत जास्त समाज बांधवांना कार्य करण्याची संधी उपलब्ध करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. सभेचे सूत्र संचालन श्री दत्ता ढगे यांनी केले व सचिव सुनील डहाके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 04 सप्टेंबर :- सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी,…
महाराष्ट्र 14न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानी…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रस्तावित…
'महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31ऑगस्ट :- या सुखानो या' म्हणत टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकलेली आणि आपल्या अभिनय…