Categories: Uncategorized

कोकणचे युवा नेते नितेशजी राणे यांनी कोकण वासियांना केले अश्विनी जगताप यांना मतदान करण्याचे आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ फेब्रुवारी) : भाजपा महायुतीच्या उमेदवार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या प्रचार दौऱ्या दरम्यान कोकणचे युवा नेते नितेशजी राणे यांनी काल कोकण वासियांना संपर्क साधून चिंचवड विधानसभेमध्ये असलेल्या सर्व कोकण वासियांना त्यांनी आवाहन केले, स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांची अपुरी असलेली या शहरातील कामे पूर्ण करण्याकरिता व कोकण वासियांच्या शहरातील समस्या सोडविण्याकरिता अश्विनीताईंना निवडून देणे गरजेचे आहे, आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहावे असे आवाहन केले. यावेळी थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, रहाटणी, सांगवी या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी बैठका घेऊन सांगवी मध्ये कौटुंबिक मेळावा घेण्यात आला.

मेळाव्यालाही कोकण वासिय मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला दौऱ्यादरम्यान मिळालेले प्रेम पाहून कोकण वासियांच्या समस्या सोडविण्याकरिता यापुढे कायम मी आपल्या संपर्कात राहीन असे आश्वासन दिले, यावेळी कोकणवासियांच्यां समस्यांचे निवेदन देण्यात आले. दौऱ्याचे नियोजन सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ अध्यक्ष अजय पाताडे व त्यांचे सहकारी यांनी केले .

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीला कामाला गती! … नागरिकांना मिळणार महापालिकेच्या सर्व सुविधा एकाच छताखाली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ११ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधा…

1 day ago

चार वर्षात ६४ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला थकबाकी नसलेल्याचा दाखला

  यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा…

2 days ago

जवानांना राख्या बांधून सांगवीच्या ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा रक्षाबंधन सण उत्साहात

  आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या…

2 days ago

रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद २३ वर्षांच्या अथक प्रवासात ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा ४५०० प्रयोगांचा यशस्वी पल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या…

2 days ago

कबुतरे महत्त्वाची, रहिवासी नाहीत का ?? नागरिकांनी केला मोठा प्रश्न तर, पुण्यातही वाद पेटला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…

2 days ago

देवांग कोष्टी समाजातील मागील दीड वर्षापासून चा वाद संपुष्टात

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…

3 days ago