सरकारचा बऱ्यापैकी होमवर्क यावेळी झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनीही ते सांगितलं. गेल्यावेळी जे कमी पडलं होतं ते आज होणार नाही असं मला वाटतं. गरिब मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी त्या 15 टक्के मराठ्यांबाबत नाही बोलत मी त्या 85 टक्के मराठा समाजाबाबत बोलत आहे जे आजही गरिब आहेत. कायद्याला बोट देऊन सर्व गोष्टी चालतात. पण जी शाहू महाराजांची भूमिका होती, त्याला लक्षात घेवून या पाच न्यायाधिशांनी निर्णय घ्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. एसईबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर आज पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार असल्याची अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली होती.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…