महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संसर्गाचा कहर झाला आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये अनेकजण उपासमार होत असल्यामुळे चालत गावी गेले होते. यामध्ये भुकेमुळे अनेकांचे प्राण देखील गेले होते. हीच बाब लक्षात घेत दापोडी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकवाड व मनीषा गायकवाड यांनी पुढाकार घेत दापोडी परिसरातील गरजू, गोरगरिब ५०० कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप केले.
संदीप गायकवाड यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी घासाची सोय केली आहे. ‘भूक म्हणजे काय आम्ही जाणतो’ तसेच या संकटकाळी आपल्या घासातील एक घास या भुकेलेल्याना देणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. या सामाजिक भावनेतून आपण हे कार्य करत आहे, असे संदीप गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…