पुढे बोलताना तनपुरे म्हणाले शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार ठीकठिकाणी २ ते १० मेगावँट पर्यंतचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे असे तनपुरे यांनी सांगितले आहे. राज्यात सद्यस्थिती मध्ये ६८ फिडर उभारण्यात आले असून २५ ते ३० हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे असे ही तनपुरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…