कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज सगळ्या व्यवसायावर गंडांतर आले असताना शेतकऱ्याच्या अर्थचक्राला गती देण्याचे काम दुध व्यवसायाने केले आहे. अशा परिस्थीतित मात्र गेल्या काही दिवसापासून शासनाने दूधाचे दर कमी केले असल्याने थोड्याफार प्रमाणात सुरू असलेले शेतकऱ्यांचे अर्थचक्र मंदावले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहीली तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायला वेळ लागणार नाही. म्हणूनच दुध व्यवसायाला अधिक गती देण्याची गरज असताना तीन चाकी महाआघाडी सरकारने दुधाचे दर कमी करुन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे.
भोसरी चऱ्होली भाजपा मंडल अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र लांडगे, प्रभाग स्विकृत सदस्य अजितभाऊ बुर्डे,दिनेश यादव, पांडाभाऊ भालेकर, गीता महेंद्रू, कामगार आघाडीच्या राजश्रीताई जायभाय, कविताताई करदास, जेष्ठ नेते भाऊसाहेब तापकीर,रामदास बापू काळजे, भाजपा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष दत्तातात्या तापकीर, प्रवीण काळजे संचालक- संत तुकाराम साखर कारखाना, संतोष पठारे चेअरमन- सावता माळी वीविध कार्यकारी सोसायटी, विकास आण्णा बुर्डे, रुपी नगर शिक्षण संस्थेचे संचालक रमेशशेठ भालेकर, बाळासाहेब पवार
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…