चांदणी चौक तसेच कात्रज रस्ता यासाठी 400 कोटी रुपये बांधकामावर खर्च करण्यात येणार असून, जमीन अधिग्रहणावर 400 कोटी खर्च आहे. या रस्त्याबाबतच्या इतर अडचणी दूर केल्या आहेत. फक्त यासाठी थोडा जास्त वेळ लागतोय, तो कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असंही नितीन गडकरी म्हणालेत.
ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम वेगाने सुरू असून, तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम ही लवकरच वेगाने सुरू केले जाणार आहे. फेब्रुवारीनंतर मोठा कार्यक्रम घेऊन हे काम सुरू करणार असल्याचंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलंय.
दोन्ही पालखी मार्ग केवळ रस्ते न राहता भक्ती मार्ग व्हावेतः नितीन गडकरी
या रस्त्यासाठी 12 हजार कोटी खर्च करणार आहोत. दोन्ही पालखी मार्ग केवळ रस्ते न राहता भक्ती मार्ग व्हावेत, अशी योजना आहे. त्यासाठी नागरिकांनी आणि तज्ज्ञांनी कल्पना मांडाव्यात, त्या स्वीकारल्या जातील, असंही नितीन गडकरींनी सांगितलंय.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…