महाराष्ट्र 14 न्यूज : गेल्या सहा महिन्यात राज्यातील १ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरासरी राज्यात रोज सहा शेतकऱ्यांची आत्महत्या होत असून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
राज्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ ५० हजार कोटींच पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचं वाढतं संकट, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या याचीच चर्चा होत आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यात तब्ब्ल १ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्या असून यावर आघाडी सरकार गप्प असल्याचा आरोप ही बावनकुळे यांनी केला.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…