बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न होणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ते म्हणाले की, बिहार आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये वेगवेगळी आहेत. मुख्यमंत्री जदयूचा होणार आणि ते नितीशकुमारच असतील, हे आधीच ठरल होत.
भाजपाचा प्रभारी म्हणून, मला बिहार निवडणुकीत खूप काही शिकायला मिळाले. पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदार मिळाली होती. अगदी सुरुवातीपासून ते तिकीट वाटप आणि प्रचारापर्यंत सहभागी होता. प्रत्येक राज्यातील निवडणुकीचा वेगळा अनुभव असतो. बिहारमध्ये राजकीय प्रगल्भता प्रचंड आहे. सामान्य मतदार जागरुक आहे. एक वेगळ्या प्रकाराचे राजकारण पाहायला मिळते, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…