असे असेल निकालाचा वेळ :-
विजय आणि पराभवाचा कल सकाळी 10 वाजताच्या आसपास मिळू शकतो. मागील निवडणुकीतही असेच घडले आहे. कोणता उमेदवार पुढे आहे आणि कोण मागे आहे याचा कल सकाळी 10 नंतरच समोर येईल.
कोणता पक्ष जिंकतोय की पराभूत होतोय हे सर्व जागांचे ट्रेंड सकाळी उघड होतील. कोणता पक्ष कोणत्या ठिकाणी आघाडी घेत आहे आणि कोण मागे आहे, याबद्दल निवडणूक आयोग अधिकृत माहिती देईल.
बिहारमध्ये कोणाचे सरकार स्थापन होईल हे मंगळवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. कधी कधी दुसर्या दिवसापर्यंत मतमोजणी सुरूच राहिली आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल दिवसभरात जाहीर होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?
राजद – 80
काँग्रेस – 27
जदयू – 71
भाजप – 53
लोजप – 2
रालोसप – 2
हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1
एकूण जागा – 243
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…