अध्यक्षांनी मागील वर्षभराचा संस्थेच्या कार्याचा इतिवृत्तांत आजीव सभासदांना सांगितला. तसेच १९९१ पासूनचे मे . धर्मादाय आयुक्त कार्यालयातील संस्थेचे अनुपालन प्रलंबित होते. सदर प्रकरणी मे. धर्मादाय आयुक्त कार्यालयातून मंजूर स्कीम बद्दल सभासदांना सविस्तर माहिती दिली. सर्व आजीव सभासदांनी मंजूर स्कीम चे स्वागत केले. तसेच एक वर्ष भरा साठी स्थापन केलेली श्री. मल्हारराव ढोले यांचे नेतृत्वा खालील समिती यावेळी सर्वानुमते बरखास्त करण्यात आली.
तसेच आगामी काळात सुकाणू समिती, युवक आघाडी, महिला आघाडी, कौटुंबिक कायदेशीर समुपदेशन समिती व सल्लागार समिती स्थापन करून जास्तीत जास्त समाज बांधवांना कार्य करण्याची संधी उपलब्ध करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. सभेचे सूत्र संचालन श्री दत्ता ढगे यांनी केले व सचिव सुनील डहाके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २८ एप्रिल २०२६ :-* निगडीतील चिकन चौक, यमुना नगर परिसरात सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 एप्रिल : संपूर्ण भारतात गोहत्या बंद व्हावी आणि गोमातेला 'राष्ट्रमाता' असा…
महाराष्ट्र 14 न्यूज, २१ एप्रिल : हिंजवडी तसेच राज्यातील आयटी पार्कमधील आयटीयन्सच्या नोकरीची असुरक्षितता, 'ले-ऑफ'च्या…
*एमआयडीसीतील पाणी, स्वच्छता व रस्ते प्रश्न तातडीने सोडवणार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी* *लघुउद्योग व उद्योग…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 एप्रिल :पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगत आणि आधुनिक प्रतिमेला साजेसी अशी महानगरपालिकेची नवीन…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ एप्रिल २०२६*: शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्माघाताचा धोका…