लॉकडाऊन मध्ये उद्योगचक्र पूर्णपणे बंद होते. त्यातून सावरण्याचा प्रयत्न होत असताना महावितरण बिल आकारणी मध्ये बरमसाठ वाढ केल्याने उद्योग क्षेत्र हेवादील झालेले आहे. बिलामध्ये दर्शविल्याप्रमाणे इतर आकार रकमे बाबत माहिती व तपशील उपलब्ध नाही. याबाबत महावितरण’कडून कोणतीही माहिती मिळत नाही त्यामुळे बिलाबाबत गोंधळ उडाला आहे.
सदर काळातील अंदाजे रीडिंग दाखवून अधिकची रक्कम बिलात दर्शविण्यात आली आहे त्यामुळे ग्राहकांना ‘कॅरिंग कॉस्टचा ‘ भुर्दंड बसला आहे.
आपण ह्यावर योग्य ते कारवाई करून तमाम उद्योजकांना ह्या संकटाच्या काळात मुदत व सवलत द्यावी ही विनंती भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याबरोबर उद्योग आघाडीचे अविनाश नाईक, अरविंद लंघे, नवनाथ साकोरे, रोहन उगले व इतर उद्योजक उपस्थित होते.
"उत्तुंग यशाची परंपरा" महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक -२७ मे२०२४) : नवी सांगवी. (समर्थ नगर) प्रतिभा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…