महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ सप्टेंबर) : पवना धरण क्षेत्रात वरुण राजाने कृपा केल्याने पवना धरणात १०० % पाणी साठा झालेला असुन हवामान अंदाजानुसार धरणाच्या पाणलाेट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले अाहे व त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ हाेत आहे. धरणा मध्ये हाेणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन आज दुपारी २.०० वाजता पाण्याचा विसर्ग साेडण्यात येणार आहे .
तरी पवना धरणाच्या खालील बाजुसनदी तीरा कडील सर्व गावातील नागरीकानी दक्ष राहुन नदी तीरावरील
त्यांचे सर्व जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित हलविण्यात यावे .जेणे करून कुठलीही जिवित व वित्त हीनी हाेणार नाही याची काळजी घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे असे कळविण्यात आले आहे.
पवना धरण १३५० क्युसेक विसर्ग वीज र्निमिती संचा द्वारे साेडण्यात आलेला असुन आज दुपारी २.०० वा. सांडव्या द्वारे २१०० क्युसेक विसर्ग वाढवुन ४२०० क्युसेक करण्यात येणार आहे. एकुण ५५५० क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे.
तरी पवना नदी तिरावरील सर्व गावातील नागरिकानी सर्तक रहावे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…