महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २६ नोव्हेंबर) : संपूर्ण देशालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील २६/११ या दहशदवादी हल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात तब्बल १६० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर ३०० नागरिक जखमी झाले होते.
पूर्ण देशालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील २६/११ या दहशदवादी हल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात तब्बल १६० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर ३०० नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यात महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली. आजही हि आठवण मुंबईकरांच्या अंगावर काटा उभी करते. त्या कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगवी पोलीस ठाण्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…
महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…
महाराष्ट्र 14 न्युज, दि.02ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, व्यायाम…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १ ऑगस्ट २०२५ :* जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव…