महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २६ नोव्हेंबर) : संपूर्ण देशालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील २६/११ या दहशदवादी हल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात तब्बल १६० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर ३०० नागरिक जखमी झाले होते.
पूर्ण देशालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील २६/११ या दहशदवादी हल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात तब्बल १६० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर ३०० नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यात महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली. आजही हि आठवण मुंबईकरांच्या अंगावर काटा उभी करते. त्या कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगवी पोलीस ठाण्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…