महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २६ नोव्हेंबर) : संपूर्ण देशालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील २६/११ या दहशदवादी हल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात तब्बल १६० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर ३०० नागरिक जखमी झाले होते.
पूर्ण देशालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील २६/११ या दहशदवादी हल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात तब्बल १६० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर ३०० नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यात महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली. आजही हि आठवण मुंबईकरांच्या अंगावर काटा उभी करते. त्या कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगवी पोलीस ठाण्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २८ एप्रिल) : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने गेली सात वर्षे महाराष्ट्राला…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…