Categories: Editor Choice

देशात आता लवकरच समान नागरी कायदा आणणार! … अमित शहांची घोषणा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ एप्रिल) : देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार आहे. त्याबाबतचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. तसेच उत्तराखंडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर समान नागरी कायदा लागू करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने आतापर्यंत जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवणे, सीएए, राममंदिर, तिहेरी तलाक याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता समान नागरी कायदा आणला जाणार असल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. समान नागरी कायद्याबाबतचा ड्राफ्ट तयार असून आवश्यक ते बदल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशमधील भाजपच्या नेत्यांसोबत समान नागरी कायद्याबाबत चर्चा केली. गृहमंत्री शहा शुक्रवारी भोपाळ दौऱयावर आले होते. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी समान नागरी कायद्याचे संकेत दिले.

समान नागरी कायदा

देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार आहे. त्याबाबतचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. तसेच उत्तराखंडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर समान नागरी कायदा लागू करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने आतापर्यंत जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवणे, सीएए, राममंदिर, तिहेरी तलाक याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता समान नागरी कायदा आणला जाणार असल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. समान नागरी कायद्याबाबतचा ड्राफ्ट तयार असून आवश्यक ते बदल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशमधील भाजपच्या नेत्यांसोबत समान नागरी कायद्याबाबत चर्चा केली. गृहमंत्री शहा शुक्रवारी भोपाळ दौऱयावर आले होते. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी समान नागरी कायद्याचे संकेत दिले.

समान नागरी कायदा :
विवाह, घटस्फोट, वारस, दत्तक घेणे असे सामाजिक मुद्दे एकाच कायद्याअंतर्गत येतात. यामध्ये धर्माच्या आधारावर कोणतीही व्यवस्था नसेल. राज्यघटना कलम 44 नुसार हा कायदा बनविता येईल मात्र याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ संसदेला असेल.

विवाह, घटस्फोट, वारस, दत्तक घेणे असे सामाजिक मुद्दे एकाच कायद्याअंतर्गत येतात. यामध्ये धर्माच्या आधारावर कोणतीही व्यवस्था नसेल. राज्यघटना कलम 44 नुसार हा कायदा बनविता येईल मात्र याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ संसदेला असेल.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

6 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

19 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

19 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago