‘सोमवार, मंगळवारपर्यंत ड्राफ्ट तयार करुन तो मुख्य न्यायमूर्तींकडे पाठवायचा. कायद्याला स्थगिती देता येत नाही, मग त्याठिकाणी आपण कमी पडलो का? पुन्हा घटनापीठाकडे सर्व तयारीनिशी जाऊ आणि आरक्षण कसं बहाल करता येईल, त्यासाठी प्रयत्न करू, असं आम्ही सरकारला सांगितलं आहे,’ असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं. ‘
आम्ही सरकारबरोबर आहोत, यात कुठलंही राजकारण आणणार नाही. सरकार घटनापीठाकडे जाणार आहे, त्याला आम्ही पाठिंबा देऊ,’ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसंच आंदोलन हिंसक करु नये, महाराष्ट्र शांत कसा राहील याच भान ठेवा, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं. ‘सरकारने मराठा समाजाला आश्वस्त केलं पाहिजे. जागा वाढवल्या तर संधी मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. या जागांवरील विद्यार्थ्यांची फी सरकारने प्रतिपूर्ती करावी,’ अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…