महाराष्ट्र 14 न्यूज : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केलीये. या प्रकरणानंंतर भाजपने राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा सोमय्या यांनी दिलाय. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक व्हिडीयो शेअर केलाय. ते म्हणतात, “अर्णब गोस्वामी यांना केलेल्या अटकेचा आम्ही निषेध करतो. त्याचप्रमाणे ठाकरे सरकारचा पोलीस राज तसंच पत्रकार आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्टचा केला जाणारा छळ निंदनिय आहे.”
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…