महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पोलीस भरती संदर्भात मोठी घोषणा केली आहे. अनिल देशमुख यांनी सोमवारी राज्यात 12,538 जागांसाठी भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती केली जाईल. त्यानंतर उर्वरित जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात पोलीस खात्यात नोकरीची संधी उमेदवारांना मिळणार आहे.
अनिल देशमुख यांनी पुढे असे ही म्हटले की, जर गरज भासल्यास पोलीस खात्यात आणखी सुद्धा भरती केली जाईल. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने पोलीस नोकर भरतीच्या प्रक्रियेत SEBC आरक्षणाव्यतिरिक्त केली जाईल असे स्पष्ट केले आहे. परंतु याला मराठा संघटनांनी कठोर विरोध दर्शवला. त्यामुळे पोलीस नोकर भरती बद्दल नवा वाद निर्माण झाला. परंतु आज अनिल देशमुख यांनी नोकर भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याामुळे आता मराठा संघटना काय भुमिका घेतली जाणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…