राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापाैर पदाच्या आरक्षणाची सोडत सुरू झाली आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच महापाैर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. महापालिका निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अनेक महापालिकांवर भाजपाची एक हाती सत्ता आली. मुंबई, कल्याण डोबिंवली आणि उल्हासनगर महापालिका थेट युतीच्या हातात गेल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका देखील भाजपाकडे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महापालिकांवर भाजपाची सत्ता आहे. सोलापूरमध्ये भाजपाने धमाकेदार कामगिरी केली. आरक्षण सोडत जाहीर झाल्याने राजकीय समीकरणे थेट बदलल्याचे बघायला मिळत आहे. अनेक इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरताना दिसत आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २८ एप्रिल २०२६ :-* निगडीतील चिकन चौक, यमुना नगर परिसरात सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 एप्रिल : संपूर्ण भारतात गोहत्या बंद व्हावी आणि गोमातेला 'राष्ट्रमाता' असा…
महाराष्ट्र 14 न्यूज, २१ एप्रिल : हिंजवडी तसेच राज्यातील आयटी पार्कमधील आयटीयन्सच्या नोकरीची असुरक्षितता, 'ले-ऑफ'च्या…
*एमआयडीसीतील पाणी, स्वच्छता व रस्ते प्रश्न तातडीने सोडवणार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी* *लघुउद्योग व उद्योग…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 एप्रिल :पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगत आणि आधुनिक प्रतिमेला साजेसी अशी महानगरपालिकेची नवीन…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ एप्रिल २०२६*: शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्माघाताचा धोका…