महाराष्ट्र 14 न्यूज : आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना वीज वितरण कंपनीनं शॉक दिलाय. लॉकडाऊन काळात आणि आता लॉकडाऊन संपल्यानंतरही आलेल्या भरमसाठ वीजबिलांमुळे नागरिक हैराण आहेत. महावितरण वीज कंपनीने ग्राहकांची विजबिलं कमी केलीच नाहीत, उलट वाढवलीयेत. वीज वितरण कंपन्या स्वत:चं तिजोरी भरण्याचं काम करत असल्यानं नागरिक संतप्त झालेत.
वीज बीलाबद्दल नागरिकांच्या येत असलेल्या तकारी बाबत आमदार आण्णा बनसोडे यांना ‘दीपक भोजने’ शहर अध्यक्ष -ऑल इंडिया धनगर महासंघ, (दिल्ली) पिंपरी चिंचवड शहर यांनी निवेदन दिले आहे. लॉकडाऊन काळात महावितरण कडुन मीटर रिडिंग न घेता बील देण्यात आले , नागरीकांना ऑनलाईन बील काढुन वीज बील भरण्यास सांगितले अशा प्रकारे नागरिकांनी बीले भरली . परंतु जुन महिन्यात आलेली वीले जास्त दराने लावलेली आहे . त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहे .
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…