महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७मार्च) : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये बोलताना नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. कसब्याची जागा जिंकली त्यावर आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जिंकली त्यावर भाष्य केलंय.
याआधी कसब्याची निवडणूक हरली तेव्हा कार्यकर्ते म्हणाले होते, आम्ही जोमाने पुढे जाऊ. मग डबल जोमाने पुढे गेलो. कसब्याची निवडणूक जिंकली मात्र हुरळून जाऊ नका, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. पिंपरी- चिंचवडमध्ये आम्ही सांगड घालायला कमी पडलो. पण आता सर्वांनी मानसिकता करा, एकमेकांचं काम करा, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…