महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७मार्च) : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये बोलताना नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. कसब्याची जागा जिंकली त्यावर आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जिंकली त्यावर भाष्य केलंय.
याआधी कसब्याची निवडणूक हरली तेव्हा कार्यकर्ते म्हणाले होते, आम्ही जोमाने पुढे जाऊ. मग डबल जोमाने पुढे गेलो. कसब्याची निवडणूक जिंकली मात्र हुरळून जाऊ नका, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. पिंपरी- चिंचवडमध्ये आम्ही सांगड घालायला कमी पडलो. पण आता सर्वांनी मानसिकता करा, एकमेकांचं काम करा, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…