महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७मार्च) : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये बोलताना नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. कसब्याची जागा जिंकली त्यावर आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जिंकली त्यावर भाष्य केलंय.
याआधी कसब्याची निवडणूक हरली तेव्हा कार्यकर्ते म्हणाले होते, आम्ही जोमाने पुढे जाऊ. मग डबल जोमाने पुढे गेलो. कसब्याची निवडणूक जिंकली मात्र हुरळून जाऊ नका, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. पिंपरी- चिंचवडमध्ये आम्ही सांगड घालायला कमी पडलो. पण आता सर्वांनी मानसिकता करा, एकमेकांचं काम करा, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 04 सप्टेंबर :- सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी,…
महाराष्ट्र 14न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानी…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रस्तावित…
'महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31ऑगस्ट :- या सुखानो या' म्हणत टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकलेली आणि आपल्या अभिनय…