दापोडी येथील जलसंपदा विभागाचे स्थलांतर व बदल्या रायगड जिल्ह्यात करण्यात येण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश काढण्यात आल्याने कामगारांवर अन्याय होत असल्याच्या भावना कामगारांनी व्यक्त केल्या आहेत.तर दापोडी व स्वारगेट येथून आजमितीस व्यवस्थित काम सुरू असूनही स्थलांतराचा घाट घातला जात आहे.तर सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बदल्या व स्थलांतरीत कुटुंब भरडली जाणारी असून १२० कर्मचा-यांच्या मागे एकुण सहाशे कुटुंब सदस्य संख्या असून या सर्वांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याने हा आदेश रद्द करण्यात येवून दापोडी येथील जलसंपदा विभागाचे काम जैसे थे सुरू ठेवावे अशी कामगारांनी मागणी केली आहे.
यावेळी प्रकाश पाडाळे,रितेश गोर्डे,सतिश हिंगे,निलेश क्षिरसागर, गणेश वाडेकर,उदय पिंगट,संगिता स्वारी,सुप्रिया गायकवाड,किरण जयतकर ,निवृत्ती खांडवे,पुष्पा हरिश्चंद्रे,अंजना गोयर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…