महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३० ऑगस्ट) : कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला ५ सहस्र किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन अन् पोलीस यांनी कात्रज परिसरात ही कारवाई केली.
भेसळयुक्त पनीरचे नमुने ‘बाणेर नॅशनल अॅग्रिकल्चरल अँड फूड अॅनालिसिस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ येथील प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी काही पिशव्यांमधील पनीर हे भेसळयुक्त असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. मानवी शरिरास घातक असलेला १० लाख रुपये किमतीचा हा भेसळयुक्त पनीरचा साठा नष्ट करण्यात येणार आहे, तसेच संबंधितांवर न्यायालयीन कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…
: आषाढी वारी पालखी सोहळा मार्गाची पोलीस व महापालिका प्रशासनाकडून पाहणी : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे : यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने नागरी वस्तीत तारांबळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे २०२५ – पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ बॅडमिंटन हॉलमध्ये…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२० मे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीच्या अंतिम निकालात…