महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३० ऑगस्ट) : कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला ५ सहस्र किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन अन् पोलीस यांनी कात्रज परिसरात ही कारवाई केली.
भेसळयुक्त पनीरचे नमुने ‘बाणेर नॅशनल अॅग्रिकल्चरल अँड फूड अॅनालिसिस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ येथील प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी काही पिशव्यांमधील पनीर हे भेसळयुक्त असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. मानवी शरिरास घातक असलेला १० लाख रुपये किमतीचा हा भेसळयुक्त पनीरचा साठा नष्ट करण्यात येणार आहे, तसेच संबंधितांवर न्यायालयीन कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…