Google Ad
Editor Choice

नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा … पवना धरणातून दुपारी ४.०० वाजता ३५०० क्युसेक्सने पाणी सोडणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९जुलै) : पवना धरण क्षेत्रात वरुण राजाने कृपा केल्याने पवना धरणात ८५ % पाणी साठा झालेला असुन हवामान अंदाजानुसार धरणाच्या पाणलाेट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढलेले अाहे व त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ हाेत आहे. धरणा मध्ये हाेणारी पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरुन आज सायंकाळी ४.०० वाजता पाण्याचा विसर्ग साेडण्यात येणार आहे .

तरी पवना धरणाच्या खालील बाजुसनदी तीरा कडील सर्व गावातील नागरीकानी दक्ष राहुन नदी तीरावरील
त्यांचे सर्व जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित हलविण्यात यावे .जेणे करून कुठलीही जिवित व वित्त हीनी हाेणार नाही याची काळजी घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे असे कळविण्यात आले आहे.

Google Ad

पवना धरण सां . ४.०० वा साेडण्यात येणारा विसर्ग विध्दुत जणित्रा द्वारे १४०० क्युसेक्स व सांडव्याद्वारे २१०० क्युसेक्स
एकुण =३५०० क्युसेक्स

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!