महाराष्ट्र 14 न्यूज : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजे एनएचएआय ने राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाझा जवळ गर्दीच्या वेळी १०० मीटर पेक्षा अधिक लांबीची रांग असेल तर वाहने टोल न भरता जाऊ शकतील असे स्पष्ट केले आहे. प्राधिकरणाने टोल नाक्यानी गर्दीच्या वेळी प्रती वाहन १० सेकंद सर्विस टाईम सेट करावा असे आदेश जारी केले आहेत. १०० मीटर पेक्षा अधिक लांब रांग असेल तर वाहनांना विना टोल परवानगी दिली जावी असेही आदेश दिले गेले आहेत.
सर्व वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक केल्यामुळे टोल प्लाझा वरील वेटिंग टाईम कमी झाला आहे. पण काही कारणाने वाहनाची रांग वाढली तर बुथपासून १०० मीटरच्या आत असलेली वाहने टोल न घेता सोडली जाणार आहेत. त्यासाठी १०० मीटर वर पिवळी रेषा आखली जाईल. यातून फास्ट टॅग घेण्यास प्रोत्साहन मिळेल असेही सांगितले जात आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…