करोनाचा प्रार्दुभाव आणि अतिवृष्टीमुळे उभ्या राहिलेल्या संकटाच्या काळातही या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात जिल्हा प्रशासन गुंतले असल्याने कर्जमाफीचा लाभ देण्याची कामे प्रलंबित होती. आता ही कामे पुन्हा सुरू झाली आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे याबाबत म्हणाल्या, ‘या योजनेसाठी आतापर्यंत अपलोड केलेली कर्ज खाती एक लाख ५२ हजार ७९३ आहेत. या खात्यांपैकी आधार प्रमाणिकरण झालेली खाती एक लाख ३८ हजार ७६८ आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…