महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ ऑक्टोबर) : अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील तरुण शत्रुघ्न काशीद यांनी मराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली.आज सकाळी स्वा.रा.ती.रुग्णालयात शवविच्छेदनानंतर काशीद यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ठेवण्यात आले आहे.
चौकात अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा कुटुंबाचा निर्णय आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तोडगा काढावा.अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हजारोंच्या संख्येने समाज बांधव जमा होत आहेत.
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…