महाराष्ट्र 14 न्यूज : आयटी नगरी असलेल्या हिंजवडी परिसरातील आजची वाढलेली लोकसंख्या पाहता येथेच नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी हिंजवडीचे ग्रामपंचायत सदस्य विक्रम वसंत साखरे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी मा डॉ श्री राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या आयटीनगरी हिंजवडीत अनेक मोठ मोठे गृहप्रकल्प उभारले गेले असून येथे नागरीवस्तीची संख्याही मोठी आहे. तरी ग्रामस्थांसह सर्वच नागरीकांना लसीकरणाची स्थानिक पातळीवर सोय झाली तर होणारी हेळसांड वाचेल. तसेच एकाच ठिकाणी गर्दी होण्याऐवजी विकेंद्रीकरण झाले तर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोकाही टाळणे शक्य होईल म्हणून हिंजवडीकरांसाठी वेगळे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी विक्रम साखरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…