महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ सप्टेंबर) : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.
उपमुख्यमंत्री आज बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय उभारण्यात येणार तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठक :-
इतर
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ सप्टेंबर) : दहशत माजविण्यासाठी पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकातील मयूर…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१६ सप्टेंबर) : भारतात आता ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ सप्टेंबर) : राज्यात यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ सप्टेंबर) : राज्यात विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० सप्टेंबर) : राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि ०९सप्टेंबर) : क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथील भाविकांचे श्रद्धास्थान परमपूज्य विश्वचैतन्य…