महाराष्ट्र 14 न्यूब, (दि.०९ऑगस्ट) : भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र : लाचखोरीला कंटाळलात? तर, डायल करा! असे आवाहन लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने 24 डिसेंबर १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय होण्यासाठी हा कायदा अंमलात आणला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद तर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग तर जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (जिल्हा मंच) स्थापन करण्यात आले. ‘लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था’ त्यापैकी च एक संस्था आहे.

अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे vist महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पत्ते व फोन नंबर :–
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()